शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आदिवासींच्या ‘टॅलेंट’ला प्रोत्साहन देणारी अनोखी चळवळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:22 IST

टीटीएसएफ फाऊंडेशन : वाढदिवस आणि पुण्यतिथीनिमित्ताने देणगी देण्याची रुढ झाली प्रथा

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासींचे दु:ख आणि समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी समाजातील गुणवंत विद्याथ्र्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देवून त्याला शासकीय सेवेत अधिकारी बनविण्यासाठी स्थापन झालेली टीटीएसएफ ही संस्था आता अधिकच मजबूत होत आहे. विशेषत:  या संस्थेच्या निमित्ताने लगA सोहळा, वाढदिवसानिमित्त देणगी देण्याची आदर्श पायंडा आदिवासी समाजात सुरू झाला आहे. आदिवासींच्या विकासातील मुख्य अडसर शिक्षण आहे. आदिवासींमधील साक्षरता आजही चिंतेचा विषय आहे. शासनाने आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी योजनांमधील त्रुटी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाही स्थितीत अनेक आदिवासी तरुण प्रतिकुल परिस्थितीतही  शिक्षणासाठी धडपड करीत आहेत. आदिवासी विद्याथ्र्यामध्ये गुणवत्ताही अधिक असली तरी या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य असे व्यासपीठ नाही. या युवकांना योग्य मार्गदर्शनही नाही. त्यामुळे गुणवत्ता असली तरी विद्याथ्र्याचे करियर घडविण्यासाठी पाठबळ व व्यासपीठ नसल्याने अनेक आदिवासी युवक शिक्षण घेवून बेरोजगारीची शिक्षा भोगत आहेत. गेल्या चार, पाच वर्षात राज्यात प्रथमच अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून संघर्ष करीत डॉ.योगेश भरसळ, डॉ.राजेंद्र भारूड, अजय खर्डे यासारखे तरुण आयएएस, युपीएससी या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत  दाखल झाले आहेत. त्यांचीच प्रेरणा घेत नव्हे तर मार्गदर्शनानुसार नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी अधिका:यांनी आदिवासी विद्याथ्र्यामधील गुणवत्ता शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व त्यांचे करियर घडवावे यासाठी ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन अर्थात टीटीएसएफची स्थापना करून गेल्या दोन वर्षापासून एक अभिनव चळवळ राबवीत आहे.या फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्यासाठी खास प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेतून विद्याथ्र्याची गुणवत्ता शोधली जाते. व त्यातील 30 विद्याथ्र्याना एमपीएससी, युपीएससी परिक्षेसाठी सर्व तयारीकरीता पाठविले जाते. त्याचा सर्व खर्च फाऊंडेशन उचलते. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला यश आले आहे.फाऊंडेशनतर्फे सर्व द:याखो:यातील धडपडणा:या विद्याथ्र्यासाठी खास मार्गदर्शन मेळावेही घेतले जाते. त्यासाठी डॉ.राजेंद्र भारूड, डॉ.योगेश भरसळ, अजय खर्डे हे मार्गदर्शनासाठी येतात. यावर्षी देखील येत्या 16 सप्टेंबरला असामेळावा होणार असून त्याला मार्गदर्शनासाठी आतार्पयत सर्वात कमी वयात आएएस झालेले दिल्ली येथील अन्सार शेख येणार आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी यश संपादन केले आहे.या फाऊंडेशनला मजबूत करण्यासाठी आदिवासी समाजातून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पाठबळही मिळत आहे. एका माजी अधिका:याने आपल्या मुलीच्या लगAात देणगी जाहीर केल्यानंतर लन्नसमारंभातूनही देणगी देण्याची प्रथा सुरू झाली. काही लोक आपल्या घरच्या कुठल्याही कार्यात बचत करून देणगी देतात. काही वाढदिवसाच्या निमित्ताने काही आपल्या पुर्वजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या फाऊंडेशनला देणगी देवून आर्थिक मदत करीत आहेत. या देणगी रुपातून जवळपास नऊ लाखाच्या आसपास निधी मिळाला असल्याची माहिती या संस्थेचे विश्वस्त ङोलसिंग पावरा यांनी दिली.