शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आदिवासी, ओबीसींचे उत्थान केवळ भाजपनेच केले- अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 16:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेसने आदिवासी, ओबीसी, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र, भाजप सरकारने ख:या अर्थाने या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेसने आदिवासी, ओबीसी, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र, भाजप सरकारने ख:या अर्थाने या समाजाच्या उत्थानासाठी काम केल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवापूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.भाजप उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची नवापुरात सभा झाली. यावेळी बोलतांना शहा यांनी आदिवासी समस्यांवर थेट घाव घालत आदिवासींच्या हितासाठी केवळ भाजपने काम केले. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतांना स्वतंत्र आदिवासी विभाग सुरू करण्यात आला. राज्यात देखील भाजप सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी विभाग स्वतंत्र केला. काकासाहेब कालेलकर यांनी दिलेल्या ओबीसी अहवालाकडे काँग्रेस सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले होते. 370 कलम रद्द करण्याची हिंमत केवळ भाजप सरकारने दाखविली. काँग्रेस त्यावरही राजकारण करणीत आहे, टिका करीत आहे. आदिवासींच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास हे सरकार बांधील आहे. आदर्श आदिवासी जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प आहे. उमेदवार भरत गावीत हे निवडून आल्यावर त्यासाठी काम करणार आहे. नवापूरच्या सभेचे नियोजन नव्हते. परंतु मी खास करून सभा लावून घेत येथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर उमेदवार भरत गावीत यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.