शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू ठेवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत रबी हंगामातील गहू, ज्वारी, मका, हरभरा, ओली मिरची व भाजीपाला ...

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत रबी हंगामातील गहू, ज्वारी, मका, हरभरा, ओली मिरची व भाजीपाला (नाशवंत) आदी शेतमाल हंगाम सुरू असल्याने शेतकरी हा शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणण्याबाबत वारंवार विचारणा करीत आहेत. आपल्याकडील २७ मार्चच्या आदेशान्वये १ ते १५ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन घोषित केल्याने दरम्यानच्या कालावधीत बाजार समितीमध्ये खरेदी करून पडून असलेल्या वरील शेतमालाचे तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीस आलेल्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. लॉकडाऊन कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारमधील जीवनाश्यक वस्तूंचा (मिरची, भाजीपाला, अन्नधान्य) दैनंदिन खरेदी- विक्री व्यवहार, लिलाव, मोजमाप करणे, मालाची वाहतूक करणे, मिरची प्रक्रिया उद्योगांमधील दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य आदेश व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर बाजार समितीचे सभापती हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, नवीन बिर्ला यांच्या सह्या आहेत.