शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

करमाड शिवारातील साठवण बंधाऱ्याचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही ...

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही कमी असल्याने बाजूची माती कोरून पाणी शेतात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करून नव्याने बंधारा बांधण्यात यावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे निदर्शनास आले आहे. तशा तक्रारीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. चांगल्या प्रतीचे काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. जेणेकरून साठवण बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर घेता येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

माझ्या शेताजवळच साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. परंतु निकृष्ट कामामुळे यावर्षी पहिल्याच पावसात साठवण बंधारे तुटून पाणी पूर्ण वाहून गेले. या बंधाऱ्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी किंवा नवीन बंधारा बांधावा. जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल'.

-विनोद पवार, शेतकरी, असलोद, ता. शहादा