शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

करमाड शिवारातील साठवण बंधाऱ्याचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही ...

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही कमी असल्याने बाजूची माती कोरून पाणी शेतात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करून नव्याने बंधारा बांधण्यात यावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे निदर्शनास आले आहे. तशा तक्रारीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. चांगल्या प्रतीचे काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. जेणेकरून साठवण बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर घेता येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

माझ्या शेताजवळच साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. परंतु निकृष्ट कामामुळे यावर्षी पहिल्याच पावसात साठवण बंधारे तुटून पाणी पूर्ण वाहून गेले. या बंधाऱ्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी किंवा नवीन बंधारा बांधावा. जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल'.

-विनोद पवार, शेतकरी, असलोद, ता. शहादा