शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अध्यात्म- मृत्यूला कारण ठरते भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

वारीता ही भय । कोण धरी धाक ।। भीती हा एक प्रकारचा मूर्खपणा आहे, जरी एखाद्याला साथीच्या रोगाने ...

वारीता ही भय । कोण धरी धाक ।। भीती हा एक प्रकारचा मूर्खपणा आहे, जरी एखाद्याला साथीच्या रोगाने मरण न मिळालं तरी, एक दिवस मरणार आहे आणि तो एक दिवस हाही असू शकतो, म्हणून विद्वानप्रमाणे जगा, अज्ञानी मुर्खांच्या गर्दीत जगू नका !! " भीती घालविण्यासाठी संतांनी पर्याय सांगितला, सदा नामघोष करू हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ।। सर्वसुख ल्यालो सर्व अलंकार ।। आनंद निर्भय डुल्लतसो ।।

आपण या भीती निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करावा. लोकांमधील भीती निर्माण करून एक मोठं अर्थकारण या विश्वात चालू आहे त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे भीती, भय निर्माण करणं चालू आहे. त्यासाठी भीती निर्माण करणाऱ्या आजूबाजुला ज्या ज्या घटना घडत आहेत त्यावर दुर्लक्ष करा. ज्यामुळे भीती निर्माण होईल ते वाचन बंद करा स्वतःला एकांतात न्या आणि अंतर्मुख होऊन आनंदाने निर्भय व्हाल अशा आत्मिक शक्तीचा शोध घ्या. योगा, प्राणायाम, व्यायाम करा आत्मबल वाढविणारे आत्मिक ऊर्जा देणारे सकारात्मक भाव निर्माण करणारे भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान, गाणे, ऐका पहा. तुम्ही ज्या विचार धारेला धरून चालतात त्यातील सकारात्मक गोष्टींचे अध्ययन करा आपली मानसिक स्थिती एकांतात नेऊन जगातील चाललेल्या राजकारण, द्वेष, विषमता, कपटी बाजारीकरणाचा त्याग करा. बगा विश्वासाने सांगतो मनातील भीती पूर्ण पणे नष्ट होईल आणि तुम्ही आनंदी समाधानी सुखी व्हाल. एकांतकाचे सुख देई मज देवा ।आघात या जिवा चुकवोनी ।। या पुढे मी सांगितलेले नियम पाळा नक्कीच तुम्हाला या महामारीतून भीतीमुक्त व्हाल समाधान वाटेल.