शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पुष्पदंतेश्वरचा झाला आयान शुगर कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST

नंदुरबार : तालुक्यातील पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सात वर्षांपूर्वी खासगी कंपनीला विक्री झाल्यानंतर कारखाना सातत्याने सुरू आहे. सद्या या कारखान्याचा ...

नंदुरबार : तालुक्यातील पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सात वर्षांपूर्वी खासगी कंपनीला विक्री झाल्यानंतर कारखाना सातत्याने सुरू आहे. सद्या या कारखान्याचा विस्तार करून तो आठ हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचेही काम या ठिकाणी सुरू आहे.

संस्थापक चेअरमन मोहनभाई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याची १९९६ मध्ये निर्मिती केली होती. दहा ते बारा वर्ष कारखाना सुरू राहिल्यानंतर सात वर्षांपूर्वी आघाडी शासनाच्या काळात या कारखान्याची विक्री करण्यात आली. तत्कालीन ॲस्ट्रोरिया शुगर या कंपनीने कारखाना विकत घेतला. चार वर्ष याच बॅनरखाली कारखाना सुरू राहिल्यानंतर तीन वर्षांपूर्वी कंपनीचे नाव बदलून ते आयान शुगर करण्यात आले.

पूर्वी कारखाना केवळ साडेबाराशे मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा होता. नंतर तो अडीच हजार मे.टन करण्यात आला. कंपनीने विकत घेतल्यानंतर तो पाच हजार मे.टन झाला आता आणखी विस्तार करून तो आठ हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा झाला आहे. कारखान्यात लवकरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प अर्थात डिस्टलरी व वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.