शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतीपिकांच्या नुकसानीच्या निषेधार्थ शहाद्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By मनोज शेलार | Updated: May 22, 2023 19:24 IST

शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.

शहादा (नंदुरबार) : शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लाखोंचे नुकसान होऊनही आरोपींना पकडले जात नाही. याच्या निषेधार्थ शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांत केळी, पपई व इतर पिकांचे अज्ञात लोकांकडून नुकसान केले जात आहे. केळीची झाडे कापून फेकली जात आहे. शेती साहित्यही चोरले जात आहे. लाखोंचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसात तक्रार करूनही पोलिसांकडून आरोपींना पकडण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. मोर्चात महिला शेतकरीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारFarmerशेतकरी