शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

शेतीपिकांच्या नुकसानीच्या निषेधार्थ शहाद्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By मनोज शेलार | Updated: May 22, 2023 19:24 IST

शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.

शहादा (नंदुरबार) : शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लाखोंचे नुकसान होऊनही आरोपींना पकडले जात नाही. याच्या निषेधार्थ शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांत केळी, पपई व इतर पिकांचे अज्ञात लोकांकडून नुकसान केले जात आहे. केळीची झाडे कापून फेकली जात आहे. शेती साहित्यही चोरले जात आहे. लाखोंचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसात तक्रार करूनही पोलिसांकडून आरोपींना पकडण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. मोर्चात महिला शेतकरीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारFarmerशेतकरी