शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जीवनावश्यक वस्तुंचे योग्य नियोजन-पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी व्यक्त केला. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही ते म्हणाले.पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी सांगितले, विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. मात्र देशातील जीवनावश्यक वस्तू व सेवाबाबतच्या कायद्यानुसार आवश्यक वस्तू व सेवा नागरिकांना उपलब्ध होतील. नागरिकांनी घरातच राहावे, इतरांच्या संपर्कात येऊ नये. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. आपण स्वत: प्रशासनाच्या संपर्कात आहोत. गावपातळीवर भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे नियोजनदेखील झाले आहे. अन्नधान्याचा साठादेखील पुरेशा प्रमाणात आहे. औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.