शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहारास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

करता जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार ...

करता जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका,

हरभरा, मिरची, भाजीपाला (नाशवंत) खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समिती पहाटे ५ ते ११ या

कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात, सकाळी ११ नंतर कुठलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, शेतीविषयक दुकाने, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीविषयक अवजारे, पशुखाद्य, कृषी साहित्याची दुरुस्ती, विक्री आदी आस्थापना सकाळी सात ते ११ या कालावधीत सुरू राहतील.

जिल्हा सीमा, जिल्ह्यातील चेकपोस्टवर शेतीसंबंधित धान्य माल विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीतून सूट राहील. शेती मालाबाबत कुणीही अफवा पसरवून शेतक-यांची फसवणूक, अडवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.