शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहारास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

करता जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार ...

करता जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका,

हरभरा, मिरची, भाजीपाला (नाशवंत) खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समिती पहाटे ५ ते ११ या

कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात, सकाळी ११ नंतर कुठलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, शेतीविषयक दुकाने, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीविषयक अवजारे, पशुखाद्य, कृषी साहित्याची दुरुस्ती, विक्री आदी आस्थापना सकाळी सात ते ११ या कालावधीत सुरू राहतील.

जिल्हा सीमा, जिल्ह्यातील चेकपोस्टवर शेतीसंबंधित धान्य माल विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीतून सूट राहील. शेती मालाबाबत कुणीही अफवा पसरवून शेतक-यांची फसवणूक, अडवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.