शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पावणेचार कोटींची भरपाई

By मनोज शेलार | Updated: January 27, 2024 18:26 IST

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. 

नंदुरबार: जिल्ह्यात नोंव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात भरपाई दिली जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, केळी, पपई, कापूस, मिरची, कांदा या पिकांचे नुकसान झाले होते. तब्बल पाच हजार ७५६ शेतकऱ्यांच्या सुमारे दोन हजार ८५१ हेक्टर आर. पेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले होते. पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर शासनाने त्यासाठी चार कोटी ९५ लाख ४३ हजार रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले. आतापर्यंत चार हजार ३४३ शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार २७४ रुपये ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारRainपाऊस