शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:49 IST

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. ...

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, साबीर शेख, आमदार के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,  फडणवीस सरकारने शेतकरी, उद्योजक, मजूर यांची फसवणूक चालविली आहे. एकाही आघाडीवर सरकारला यश आलेले नाही. कजर्माफीत शेतक-यांची फसवणूक चालविली आहे. सहा महिने झाले अद्याप एक रुपयाही शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे या सरकारवरील लोकांचा विश्वास कधीचाच उडाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यांमध्ये मिसळून सरकारच्या अपयश जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.

गुजरात निवडणुकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले,  राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा धसका घेतला की सलग 50 दिवस पंतप्रधानांना गुजरातमध्ये थांबावे लागत आहे. गुजरात विकासाचे मॉडेल होते तर मग पंतप्रधानांना ही वेळ का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मोदी सरकार आणि फडणवीस सरकारावर टीका केली. प्रस्ताविक व सूत्रसंचलन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरीफ कमर शेख व समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार दिलावरशा कादरशा यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा चंद्रकांत रघुवंशी यांना पाठींबा जाहीर केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण