शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

आंबा उत्पादनात यंदा झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले होते. त्यामुळे उशिरा थंडीला सुरूवात झाल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहोर प्रक्रिया कमी प्रमाणात सुरू झाली. परंतु आंबा हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र गेल्या वर्षी थंडी लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागली होती. थंडीमुळे झाडावर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते. जवखेडा, ब्राह्मणपुरीसह रायखेड व परिसरातील काही शेतकºयांनी आपल्या शेताच्या बांधावर तर काही शेतकºयांनी आपल्या शेतात आंब्याची लागवड केली आहे. परंतु थंडी लांबल्याने शेतकºयांना मोहोराची प्रतिक्षा करावी लागली होती. गेल्यावर्षी वातावरणाचा असलेला असमतोल शिवाय अचानक थंडीत वाढ होणे व मध्येच अवकाळी पावसासह अचानक उष्मा वाढणे या सर्व घटनांमुळे मोहोर प्रक्रियेला अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या शेतात एकूण एक हजार ते एक हजार १०० आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यात रत्ना, हापूस, केशरी, सिंधू सीडलेस, कलमी आदी प्रकारच्या आंब्याची लागवड केली. दरवर्षी आंब्याना मोहर आल्यावर ३०० ते ४०० क्विंटल उत्पन्न येत असायचे. परंतु यावर्षी कमी प्रमाणात लांबणीवर गेलेल्या पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे मोहर धारणा कमी प्रमाणात झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.