शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास हेच पहावयास मिळते. म्हणूनच महाराजांच्या  प्रमुख सरदारांमध्ये 20 मुसलमान होते. ध्येय निश्चित असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही हे महाराजांकडून शिकले पाहिजे. वयाच्या 15 व्या वर्षीच ध्येय निश्चित करुन स्वातंत्र्य उभे करणारे राजे हे सर्वाचे आदर्श आहेत असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी केले.येथील शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिराच्या प्रांगणात शहादा तालुका एज्युकेशन संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष कै.डॉ.विश्रामकाका व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प  शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी शिवचरित्रातून ‘आम्ही बी  घडलो तुम्ही बी घडा’ या विषयावर गुंफले. ते पुढे म्हणाले, जगावे कसे हे रामायणाने तर मरावे कसे हे  भागवताने शिकवले. राष्ट्रासाठी   कसे जगावे हे संभाजी राजांनी तर राज्य कसे करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. संपूर्ण जग चालविण्यासाठी हे चार जण कारणीभूत आहेत. डॉक्टर खोटे बोलला तर पेशंटचे नुकसान होते, शिक्षक खोटे बोलला तर विद्याथ्र्याचे, पुढारी खोटे बोलला तर जनतेचे व संत खोटे बोलले तर संस्कृतीचा नायनाट होतो. छत्रपतींनी सर्वाना अधिकार दिले होते म्हणून स्वातंत्र्य चिरकाल टिकले व तेच आजच्या राज्यकत्र्यानीही लक्षात ठेवावे, असे मत त्यांनी मांडले.