शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तळोद्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र : विकास कामांचा मागवला लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े            शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना                पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े            शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना                पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली आह़ेतळोदा तालुक्यात अवैध गौणखनिजाच्या वाहतूक प्रकरणी येथील वरिष्ठ महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका महसूल प्रशासनाने तीव्र मोहिम हाती घेतली आहे. यासाठी ठिकठिकाणी कर्मचा:यांची पथके तयार करुन दोषी आढळणा:या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आह़े त्यामुळे साहजिकच यातून महसूल विभागाच्या उत्पन्नातही मोठी भर पडत                      आह़े प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने आता या अवैध गौणखनिज प्रकरणी तालुक्यातील ग्रामपंचायतींना लक्ष केले आह़े याचाच दाखला म्हणून, तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना तालुका महसूल प्रशासनाकडून नुकतेच पत्र पाठविण्यात आले आह़े ग्रामपंचायतींमार्फत मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरु करण्यात येत असताना त्यासाठी लागणा:या गौणखनिजांची रॉयल्टी भरली जात नसल्याचे प्रशासनाला आढळत आह़े त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फत गेल्या वर्षी व यंदा 14 व्या वित्तआयोग तसेच पेसाअंतर्गत किती कामे झालीत?, सद्या किती कामे सुरु आहेत? या शिवाय घरकुलांच्या कामांची माहिती तातडीने सादर करुन अहवाल पाठवावा असे निर्देश तालुक्यातील ग्रामसेवकांना दिले आह़े याबाबतचे पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले  आह़े या माहितीसोबतच शासनाच्या वित्तआयोग, पेसा व इतर योजनांतर्गत मिळणा:या निधीतून अंतर्गत रस्ते, गटारी, विविध शाळांची बांधकामे शिवाय घरकुले, शौचालये आदी कामकाजांसाठी मिळणारे अनुदान खर्च केलेला निधी याची स्वतंत्र माहिती मागवली आह़ेसन 2016-2017 व 2017-2018 गौणखनिजसाठी शासनाकडे किती महसूल जमा केला त्याची चलनासह माहिती द्यावी असे आदेशही देण्यात आलेले आह़े त्यामुळे आता ग्रामपंचायतींना आपला सर्व लेखाजोखा सारद करावा लागणार आह़े