शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 08:59 IST

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

किशोर मराठे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाण्याविहीर (जि. नंदुरबार): सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात अद्यापही धड रस्ते नसल्याने एका नवरदेवाला सुमारे २० किलोमीटर वऱ्हाडी मंडळींच्या खांद्यावर बसून नवरीचे आंबापाडा हे गाव गाठावे लागले. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम केवडी ते जांगठी या पायवाटेने पूर्ण वऱ्हाडी मंडळींनीही पायपीट करीत लग्नमंडप गाठला. दरवर्षी कोट्यवधींचा मिळणारा निधी कागदावर खर्च होतो परंतु रस्त्यांची लागलेली वाट तशीच राहते.  

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

नवरदेवाला नेण्याची जबाबदारी दऱ्याखोऱ्यातील अवघड पायवाटांवर चालण्यात तरबेज असलेल्या युवकांवर सोपविली होती. तरीही सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारपर्यंत मंडपात पोहोचले.

परतीचा प्रवासही तसाच

  • केवडी येथील नवरदेवाने नवरीचे गाव गाठण्यासाठी वऱ्हाडीच्या खांद्यावर सुमारे २० किलोमीटर अंतर कापले. लग्न लावून पुन्हा नवरीला सोबत घेत पायवाटेनेच आपल्या गावी परतले. 
  • केवडीच्या कोतवालपाडा येथील मिथुन खिमजी वसावे या नवरदेवाचा २० किमी अंतरावरील आंबापाडा येथील युवतीशी १२ जूनला विवाह होता. एरवी ‘दुल्हेराजा’ आणि वऱ्हाडी मंडळींची आलिशान वाहनांमधून ‘एंट्री’ होते. मात्र, वाहन तर सोडा साधे पायी चालणेही कठीण असल्याने नवरदेवाला खांद्यावरून नवरीचे गाव गाठावे लागले. 
टॅग्स :marriageलग्न