शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 08:59 IST

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

किशोर मराठे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाण्याविहीर (जि. नंदुरबार): सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात अद्यापही धड रस्ते नसल्याने एका नवरदेवाला सुमारे २० किलोमीटर वऱ्हाडी मंडळींच्या खांद्यावर बसून नवरीचे आंबापाडा हे गाव गाठावे लागले. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम केवडी ते जांगठी या पायवाटेने पूर्ण वऱ्हाडी मंडळींनीही पायपीट करीत लग्नमंडप गाठला. दरवर्षी कोट्यवधींचा मिळणारा निधी कागदावर खर्च होतो परंतु रस्त्यांची लागलेली वाट तशीच राहते.  

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

नवरदेवाला नेण्याची जबाबदारी दऱ्याखोऱ्यातील अवघड पायवाटांवर चालण्यात तरबेज असलेल्या युवकांवर सोपविली होती. तरीही सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारपर्यंत मंडपात पोहोचले.

परतीचा प्रवासही तसाच

  • केवडी येथील नवरदेवाने नवरीचे गाव गाठण्यासाठी वऱ्हाडीच्या खांद्यावर सुमारे २० किलोमीटर अंतर कापले. लग्न लावून पुन्हा नवरीला सोबत घेत पायवाटेनेच आपल्या गावी परतले. 
  • केवडीच्या कोतवालपाडा येथील मिथुन खिमजी वसावे या नवरदेवाचा २० किमी अंतरावरील आंबापाडा येथील युवतीशी १२ जूनला विवाह होता. एरवी ‘दुल्हेराजा’ आणि वऱ्हाडी मंडळींची आलिशान वाहनांमधून ‘एंट्री’ होते. मात्र, वाहन तर सोडा साधे पायी चालणेही कठीण असल्याने नवरदेवाला खांद्यावरून नवरीचे गाव गाठावे लागले. 
टॅग्स :marriageलग्न