शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

सुविधांसाठी विद्याथ्र्यानी ठोठावला जिल्हाधिका:यांचा दरवाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवन शाळांमधील विद्याथ्र्यानी विविध मागण्यांसाठी गुरुवार, बालदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवन शाळांमधील विद्याथ्र्यानी विविध मागण्यांसाठी गुरुवार, बालदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. इतर शाळांमधील मुलांप्रमाणे सुविधा मिळाव्या अशी मागणी या बालकांनी केली. कचेरी मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तेथे सायंकाळी चार वाजेर्पयत विद्यार्थी बसून होते. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. गावातच सर्व सोयींयुक्त शिक्षण मिळावे, सरकारी शाळांप्रमाणे जीवन शाळांना सर्व शिक्षा अभियान लागू करावे व मध्यान्ह भोजन, वह्या, पुस्तके मिळावी. जीवन शाळेकरीता सरकारी दरात धान्य मिळावे. जीवन शाळेच्या जागेचे सपाटीकरण करून शाळेर्पयत जायला रस्ता करून मिळावा. घाट बांधून मिळावे. जीवन शाळेकरीता पक्की इमारत बांधून मिळावी. आरोग्याच्या सुविधा मिळाव्या. मृत्यूमुखी पडलेल्या विद्याथ्र्याना नुकसान भरपाई मिळावी, आदिवासी विभागामार्फत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, पंडित वसावे, दिनेश पाडवी, चेतन साळवे, लतिका राजपूत, पुण्या वसावे, मेरसिंग पावरा, राजेंद्र      पावरा, मांगू पावरा, राजेश वसावे, कांतिलाल पावरा, रुमालसिंग पावरा, गौतम वळवी, सत्तरसिंग पावरा, किरसिंग वसावे, कृष्णा पावरा, किर्ता पावरा, गणेश वसावे आदी उपस्थित होते.