शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

समस्यांना तोंड देत विद्याथ्र्याचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:35 AM

गणोर शासकीय आश्रमशाळा : आदिवासी प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना विविध समस्यांना तोंड देत शिक्षण घ्यावे लागत असून संबंधित विभागाने या समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे. विद्याथ्र्याच्या शौचालयांची दुरवस्था झाल्याने त्यांना रात्री-बेरात्री उघडय़ावर शौचासाठी जावे लागते तर झोपण्यासाठी          पलंग नसल्याने जमिनीवर झोपावे लागते. या प्रकारामुळे विद्याथ्र्याच्या जिवीताला धोका निर्माण झाला  आहे.गणोर येथील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीर्पयत 417 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यात 213 विद्यार्थी व 204 विद्यार्थिनी आहेत. या आश्रमशाळेतील समस्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. विद्याथ्र्यासाठी असलेल्या शौचालयांची           दुरवस्था झाली असून सेप्टीक टँकही खराब आहे. त्यामुळे 213 विद्याथ्र्याना जीव धोक्यात घालून रात्री-बेरात्री उघडय़ावर शौचासाठी जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी सरपटणा:या प्राण्यांपासून धोका असतो. हा धोका पत्करून  विद्याथ्र्याना उघडय़ावर शौचासाठी जावे लागते.विद्यार्थी झोपतात जमिनीवरया आश्रमशाळेतील निवास व्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. याचा विपरीत परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर जाणवत आहे. आश्रमशाळेच्या नवीन इमारतीत वर्ग भरतात. परंतु निवास व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. विद्याथ्र्याना झोपण्यासाठी पलंग नसल्याने खोल्यांमध्ये जमिनीवर दाटीवाटीने खाली झोपावे लागते. कर्मचा:यांच्या निवासस्थानांचीही दुरवस्था झाली असून त्यांनाही जीव मुठीत धरून या निवासस्थानांमध्ये रहावे लागत आहे.आश्रमशाळेतील जनरेटर अनेक दिवसांपासून धूळखात पडलेले असून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधार पसरतो. सोलर वॉटर हिटर नसल्याने विद्याथ्र्याना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. काही दिवसांनी हिवाळा सुरू होईल तेव्हाही विद्याथ्र्याना थंड पाण्यानेच आंघोळ करण्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.गणोर आश्रमशाळेतील दुरवस्थेबाबत तेथील कर्मचा:यांना विचारणा केली असता विद्याथ्र्याना झोपण्यासाठी पलंग, शौचालयांची दुरुस्ती, कर्मचा:यांची रिक्त पदे व इतर समस्यांबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. प्रशासनाकडून मंजुरी आल्यावरच या समस्या दूर होतील, असे सांगितले. त्यामुळे या दुरवस्थेला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.