शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व वा:यांमुळे फळपिकांना फटका

By admin | Updated: May 30, 2017 00:32 IST

वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर : केळी, पपई, आंबा पिकांना नुकसानकारक

नंदुरबार : मान्सूनपूर्व वेगवान वारे यंदा वेळेवर येऊन धडकल्याने मान्सूनच्या आगमनाविषयी विविध आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस होईल याबाबतही कृषी तज्ज्ञांकडून दुजोरा दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर एवढा आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रीया जलदस्वरूपात सुरू आहे. वा:यांमुळे केळी, पपई, आंबा व उन्हाळी लागवड होणा:या कापसाला फटका बसत आहे.यंदाचा उन्हाळा सर्वच अर्थाने तापदायक ठरला होता. एप्रिलच्या दुस:या आठवडय़ापासून तापमान 41 ते 44 अंश सेल्सीयसर्पयत राहिले होते. मध्यंतरी राज्यातील इतर भागात वळवाचा पाऊस झाला, परंतु जिल्ह्यात त्याचा मागमूसही राहिला नाही. त्यामुळे तापमान कमी होत नव्हते. गेल्या दोन आठवडय़ापासून तापमानाचा दिलासा मिळत आहे. 40 अंशाच्या आत तापमान राहत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच वेगवान वारेदेखील वाहत असल्यामुळे तापमानापासून दिलासा मिळाला आहे. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगवान वारे वाहत आहेत. या वा:यांमुळे अनेकांना हैराण करून सोडले आहे. पिकांनाही त्याचा फटका बसत आहे.सध्या वाहणारे वारे हे मान्सूनपूर्व वारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात अशा प्रकारचे वारे वाहत असतात.  नैऋत्य दिशेकडून हे वारे वाहत असतात. आताही त्यांची दिशा तीच आहे. साधारणत: यांचा वेग मे महिन्याच्या दुस:या आठवडय़ात प्रतितास दहा ते पंधरा किलोमीटर इतका असतो. मे च्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यांचा वेग वाढून तो 40 ते 45 किलोमीटर प्रतितास इतका होतो. मान्सून दाखल झाल्यानंतर वा:याचा वेग मंदावतो. परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास त्याचे स्वरूप चक्रीवादळात होत असते. गेल्या वर्षाच्या तुलनेत मान्सूनपूर्व वेगवान वारे हे आठवडाभर उशिराने सुरू झाले आहेत. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल अशी अपेक्षा आता जोर धरू लागली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्याला पुरक बाबी सध्या घडत आहेत.फळ पिकांना फटकावेगवान वा:यांमुळे फळ पिकांना फटका बसत आहे. जिल्ह्यात केळी, पपईसोबतच आंब्याचे क्षेत्रदेखील मोठे आहे. केळी व पपईचे झाडे तुटून पडण्याची शक्यता आहे. फळ असल्यास त्यांना भेगा पडणे किंवा तुटून खाली पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबेदेखील वा:यामुळे       खाली पडून त्यांचे नुकसान होत    आहे. जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या हजारो आंब्यांच्या झाडांपासून निघणा:या उत्पादनावर या भागातील अर्थकारण अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता दोन आठवडे आधीच सुरू झालेल्या मान्सूनपूर्व वा:यांमुळे आंब्याचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. याशिवाय बागायतदार शेतक:यांनी लागवड केलेल्या उन्हाळी कापसालाही या वा:यांमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविल जात   आहे.