शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By मनोज शेलार | Updated: March 12, 2024 16:36 IST

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत असं म्हणत राहुल गांधींचा सरकारवर टीकेचा बाण सोडला.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रथम होळीच्या शुभेच्छा दिल्या. "आदिवासी आणि काँग्रेसचं नातं दृढ आहे. आदिवासी की वनवासी आपण कोण? प्रश्न विचारत, आदिवासी देशाचे मालक आहात, तुम्हाला भाजप व संघ, वनवासी करून आपल्या पासून जल, जंगल जमिनीचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वनहक्काचे कायदे करून तुमचा हक्क हिरावला जात आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

"उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं, मनरेगाचे वार्षिक बजेट ६५ हजार कोटी रूपयांचं असतं, २४ वर्षाचं बजेट २२ उद्योगपतींना आंदण दिलं गेलं. विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवत आहेत. लोकशाही कुठे आहे, देशात हुकुमशाही आहे. दलित, आदिवासी, इतर मागास यांच्यावर अन्याय केला जात आहे. तसे कायदे केले जात आहे. गुजरातमध्ये आदिवासी, मागास समाजाची २५ टक्के जमीन उद्योगपतींनी अधिग्रहीत केली. या सर्व वर्गाला न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली. जात निहाय जनगणनेचा आग्रह आहेच," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस