शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By मनोज शेलार | Updated: March 12, 2024 16:36 IST

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत असं म्हणत राहुल गांधींचा सरकारवर टीकेचा बाण सोडला.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रथम होळीच्या शुभेच्छा दिल्या. "आदिवासी आणि काँग्रेसचं नातं दृढ आहे. आदिवासी की वनवासी आपण कोण? प्रश्न विचारत, आदिवासी देशाचे मालक आहात, तुम्हाला भाजप व संघ, वनवासी करून आपल्या पासून जल, जंगल जमिनीचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वनहक्काचे कायदे करून तुमचा हक्क हिरावला जात आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

"उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं, मनरेगाचे वार्षिक बजेट ६५ हजार कोटी रूपयांचं असतं, २४ वर्षाचं बजेट २२ उद्योगपतींना आंदण दिलं गेलं. विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवत आहेत. लोकशाही कुठे आहे, देशात हुकुमशाही आहे. दलित, आदिवासी, इतर मागास यांच्यावर अन्याय केला जात आहे. तसे कायदे केले जात आहे. गुजरातमध्ये आदिवासी, मागास समाजाची २५ टक्के जमीन उद्योगपतींनी अधिग्रहीत केली. या सर्व वर्गाला न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली. जात निहाय जनगणनेचा आग्रह आहेच," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस