शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By मनोज शेलार | Updated: March 12, 2024 16:36 IST

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत असं म्हणत राहुल गांधींचा सरकारवर टीकेचा बाण सोडला.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रथम होळीच्या शुभेच्छा दिल्या. "आदिवासी आणि काँग्रेसचं नातं दृढ आहे. आदिवासी की वनवासी आपण कोण? प्रश्न विचारत, आदिवासी देशाचे मालक आहात, तुम्हाला भाजप व संघ, वनवासी करून आपल्या पासून जल, जंगल जमिनीचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वनहक्काचे कायदे करून तुमचा हक्क हिरावला जात आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

"उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं, मनरेगाचे वार्षिक बजेट ६५ हजार कोटी रूपयांचं असतं, २४ वर्षाचं बजेट २२ उद्योगपतींना आंदण दिलं गेलं. विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवत आहेत. लोकशाही कुठे आहे, देशात हुकुमशाही आहे. दलित, आदिवासी, इतर मागास यांच्यावर अन्याय केला जात आहे. तसे कायदे केले जात आहे. गुजरातमध्ये आदिवासी, मागास समाजाची २५ टक्के जमीन उद्योगपतींनी अधिग्रहीत केली. या सर्व वर्गाला न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली. जात निहाय जनगणनेचा आग्रह आहेच," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस