शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

By admin | Updated: April 7, 2017 14:06 IST

नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे व कलमाडी परिसरात पाणीपातळी खालावल्याने पपई झाडावर मर रोगाची लागण झाली आह़े यामुळे ब:याच शेतक:यांच्या हातात शेवटच्या पपईचे उत्पादन न आल्याने नुकसान झाले आह़े नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़ अनेक शेतक:यांनी शेतातील पपई तशीच सोडून दिली आह़े मार्चच्या मध्यापासून ऊन वाढत असल्याने अनेक ठिकाणी विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी खालावली होती़ यातच तापमान वाढल्याने पपईच्या झाडांची पाने गळून गेली होती़ गळालेल्या या पानांमुळे पपई झाडावर सुकून गेल्याचे चित्र आह़े उमर्दे, भालेर, कलमाडी, काकर्दे तसेच नंदुरबार शहरालगतच्या विविध गावांमध्ये ही समस्या आह़े या समस्येमुळे अनेक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े  60 टक्के पपई उत्पादन खराब शेतातच मर होऊन खराब झालेल्या पपईची खरेदी व्यापा:यांकडून करण्यात आल्याची माहिती आह़े काही व्यापा:यांनी गाडय़ा भरण्यापूर्वीच पपई खराब झाल्याने समस्या निर्माण झाली आह़े यंदा पपई सुरूवातीपासूनच खाली आल्याने शेतक:यांना अडचण जाणवत होती़ त्यानंतर आता पपईचे उत्पादनच संपल्याने शेतक:यांना भरपाई देण्याची मागणी आह़े नंदुरबार तालुक्यात साधारण यंदा 400 हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या पपईपैकी 100 हेक्टर पपई ही उमर्दे, भालेर परिसरातील असल्याची माहिती आह़े यातील 60 टक्के पपई खराब झाली आह़े