शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

By admin | Updated: April 7, 2017 14:06 IST

नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे व कलमाडी परिसरात पाणीपातळी खालावल्याने पपई झाडावर मर रोगाची लागण झाली आह़े यामुळे ब:याच शेतक:यांच्या हातात शेवटच्या पपईचे उत्पादन न आल्याने नुकसान झाले आह़े नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़ अनेक शेतक:यांनी शेतातील पपई तशीच सोडून दिली आह़े मार्चच्या मध्यापासून ऊन वाढत असल्याने अनेक ठिकाणी विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी खालावली होती़ यातच तापमान वाढल्याने पपईच्या झाडांची पाने गळून गेली होती़ गळालेल्या या पानांमुळे पपई झाडावर सुकून गेल्याचे चित्र आह़े उमर्दे, भालेर, कलमाडी, काकर्दे तसेच नंदुरबार शहरालगतच्या विविध गावांमध्ये ही समस्या आह़े या समस्येमुळे अनेक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े  60 टक्के पपई उत्पादन खराब शेतातच मर होऊन खराब झालेल्या पपईची खरेदी व्यापा:यांकडून करण्यात आल्याची माहिती आह़े काही व्यापा:यांनी गाडय़ा भरण्यापूर्वीच पपई खराब झाल्याने समस्या निर्माण झाली आह़े यंदा पपई सुरूवातीपासूनच खाली आल्याने शेतक:यांना अडचण जाणवत होती़ त्यानंतर आता पपईचे उत्पादनच संपल्याने शेतक:यांना भरपाई देण्याची मागणी आह़े नंदुरबार तालुक्यात साधारण यंदा 400 हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या पपईपैकी 100 हेक्टर पपई ही उमर्दे, भालेर परिसरातील असल्याची माहिती आह़े यातील 60 टक्के पपई खराब झाली आह़े