शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा चौफुली ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:05 IST

प्रकाशा : बेशिस्त वाहतुकीमुळे येथील चौफुलीवर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने प्रकाशेकर त्रस्त झाले आहेत. येथील बसथांब्याजवळ चार रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत धरून वाहन पकडावे लागते. उपाययोजनांअभावी ही चौफुली मृत्यूचा सापळा ठरली आहे.प्रकाशा येथील बसथांब्याजवळ नंदुरबार, तळोदा, शहादा व प्रकाशा गावातून येणारे रस्ते आहेत. त्यामुळे याठिकाणी ...

प्रकाशा : बेशिस्त वाहतुकीमुळे येथील चौफुलीवर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने प्रकाशेकर त्रस्त झाले आहेत. येथील बसथांब्याजवळ चार रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत धरून वाहन पकडावे लागते. उपाययोजनांअभावी ही चौफुली मृत्यूचा सापळा ठरली आहे.प्रकाशा येथील बसथांब्याजवळ नंदुरबार, तळोदा, शहादा व प्रकाशा गावातून येणारे रस्ते आहेत. त्यामुळे याठिकाणी लहान-मोठय़ा वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यात बेशिस्तपणे वाहने चालविणा:यांची भर पडून इतर वाहनचालक व प्रवाशांना ते त्रासदायक ठरतात. प्रकाशा गावातून अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्ग जात असल्याने अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. एस.टी. बसेसही या चौफुलीवरच थांबत असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबावे लागते. बस पकडण्याच्या प्रय}ात अनेकवेळा प्रवाशांना वाहनांची धडक बसून जखमी झाल्याच्या घटना नेहमी घडतात. एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही चौफुली म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे. त्यामुळे शहादा आगार प्रमुखांनी येथे भेट देऊन बसेस थांबण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची गरज आहे.प्रकाशा येथील बसथांबा परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने निघण्यासाठी जागा कमी आहे. वाहने काढण्याच्या कारणावरून याठिकाणी वादही होतात. चौफुली परिसरात कायमस्वरुपी वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. म्वाहतूक पोलीस कर्मचारी नेमवा, असा ठरावही ग्रामसभेत झाल्याची माहिती सरपंच भावडू ठाकरे यांनी दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या चौफुलीवर बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी व प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्यासाठी संबंधितांनी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.