शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

तळोद्यात युरिया खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:41 PM

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते ...

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते खरेदी करुन शेतक:यांना काही प्रमाणात खते उपलब्ध केली आहेत़ त्यामुळे खरेदी विक्री संघात खते घेण्यासाठी शेतक:यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत़ आंतर्गत मशागती पूर्ण झाल्या आहेत़ मात्र पिकांना खते मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आज तरी खते मिळतील या आशेने रोज तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र व खरेदी विक्री संघ यांच्याकडे पायपीट करीत आहेत़ पिकांना खतांची नितांत गरज असून शेतक:यांना खतांसाठी भटकंती करावी लागत असल्याने शेतक:यांची             मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े               याबाबत ‘लोकमत’तर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे मोहिम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भुसावळ-सूरत रेल्वे लाईनचे काम सुरु असून दौडाईच्यार्पयत खते येणे कठीण असल्याचे रेल्वे अधिका:यांचे म्हणणे आह़े दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण झाल्यावर खतांची टंचाई दूर होणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आह़े रेल्वे कामामुळे नंदुरबारसह धुळे येथेही खतांची टंचाई निर्माण झालेली आह़े नंदुरबारात जळगाव येथून काही प्रमाणात खते आणून त्यांची विक्री करण्यात येत आह़े काही दिवसांपूर्वी खते विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात खतांची मात्रा उपलब्ध झाली होती़ परंतु त्यांच्याकडून नेहमीच्याच ग्राहकांना खतांची विक्री केली होती़ त्यामुळे यापासून बहुतेक शेतकरी वंचित राहिले होत़े कृषी विभागाने शेतक:यांची गरज लक्षात घेता खतांची टंचाई त्वरीत मिटवावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े खतांअभावी शेतीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आह़े खतांची टंचाई दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला        आह़े