शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

कापूस पिकाची झाडे उपटून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी उखडून फेकल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.शेतकºयांनी महागडे बी-बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरीचा खर्च करुन कापसाच्या पिकाचे संगोपन केले. मात्र अज्ञात समाजकंटकांकडून पिकांचे नुकसान होत असून शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. २८ जुलै रोजीही पिकांचे नुकसान झाल्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र ‘पोलीस सुस्त व समाजकंटक मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रीया धुरखेडा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.धुरखेडा येथील अंबालाल गोरख पाटील यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस लागवड केली आहे. सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी या शेतातील ५०० ते ६०० कापसाची झाडे उपटून फेकून दिली आहेत.गेल्याच महिन्यात याच शिवारात तुकाराम श्रीपत पाटील, खंडू गिरधर पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील कापूस पीक उपटून फेकण्यात आले होते. त्याची लेखी तक्रार पोलिसांत देऊन अज्ञात लोकांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या घटनेतील आरोपींचा अद्यापही शोध लागलेला नाही.शेतकºयांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाºयांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाइ करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत धुरखेडा येथील सर्व शेतकरी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.वारंवारच्या या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.समाजकंटकांना ठोस शिक्षा झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनानेही थेट कारवाईसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकºयांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहचविणे देखील आवश्यक आहे.