शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

नागरिकांनी काळजी घेऊन उत्सव करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर आल्याने नागरीकांनी काळजी घेऊनच आगामी गणेशोत्सव साजरे केले पाहिजेत असे भावनिक आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले. नवापूर पोलीस ठाण्यातर्फे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते़पालिकेच्या बहुउद्देशील नगरभवनात ही बैठक पार पडली़ बैठकीस आमदार शिरीष नाईक, लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार सुनिता जºहाड, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, वीज कंपनीचे उप विभागीय अभियंता सचिन माळी उपस्थित होते. प्रारंभी मोहरम व गणपती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाची नियमावली व सूचनांचे वाचन रमेश पवार यांनी केले. प्रास्ताविकपोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी करुन उपाययोजना, प्रतिबंधात्मक कारवाई व गणेश स्थापनेविषयीची माहिती दिली.मंडळाच्या सदस्यांनी मांडलेल्या अडचणी व केलेल्या मागण्यांसदर्भात पोलीस अधिक्षक पंडीत यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार फूट आणि घरगुती स्तरावर दोन फूट उंच मूर्तीची स्थापना करावी, पालिकेकडुन विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असून तेथेच विसर्जन करावे व शक्यतो घरात उपलब्ध धातूच्या मुर्तीची प्रतिकात्मक स्थापना करुन घरीच विसर्जन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीत मंगेश येवले, निलमकुमार पाठक, हसमुख पाटील, अमृत लोहार, किरण टिभे यांनी सहभाग घेत सूचना व मागण्या मांडून मत मांडले़ सूत्रसंचलन प्रा.आय. जी. पठाण यांनी तर सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी आभार मानले. बैठकीत शहरातील मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व शांतता कमिटीचे सभासद हजर होते.बैठकीत आमदार शिरीष नाईक यांनी शहर व तालुक्यास शांतताप्रिय असा वारसा लाभला असून सर्व धार्मिक सण व उत्सव समाजातील सर्व घटक एकत्र येउन गुण्या गोविंदाने साजरा करीत आले आहेत असे सांगितले. कोरोनामुळे सार्वजनिक सण उत्सव चाकोरीबध्द पध्दतीने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहर व तालुक्यात बाधीतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत. स्वत:ची काळजी घेणे हाच उपाय असल्याने आगामी सण उत्सव घरगुती स्तरावर कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने साजरे करुन नवापुरची राज्य व देशातील ओळख कायम ठेवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.