शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

मिरची व कापसाला पुन्हा अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आह़े शनिवारी पहाटे ते रविवार पहाट या दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ तळोदा तालुक्यात शनिवारी पहाटेपासून कमी अधिक तसेच तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ यात मका, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आह़े ब:याच जणांचा मका आणि ज्वारी उघडय़ावर पडून असल्याने सडत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत़ दरम्यान दुपार्पयत तळोदा व शहादा तालुक्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता़ सायंकाळपासून नंदुरबार शहरासह ठिकठिकाणी उशिरार्पयत पावसाने हजेरी लावली होती़ यातून पिकांचे ब:याचअंशी नुकसान झाल्याचे समोर आले आह़े पावसाचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतक:यांना बसत असून नंदुरबार तालुक्यात उशिराने कापूस लागवड केल्याने अद्यापही झाडांवर लगडलेली बोंडं फुटलेली नाहीत़ पावसामुळे बोंड गळून पडणे किंवा काळे पडण्याचे प्रकार घडत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तालुक्यातील मिरची उत्पादकांची स्थितीही पावसाच्या हजेरीने गंभीर झाली आह़े रात्री उशिरार्पयत मध्यम प्रकारच्या सरी कोसळत असल्याने शेतात पाणी साचल्याचे दृश्यही सकाळी पाहवयास मिळाले होत़े मिरची ऐन भरात असताना पाऊस हजेरी लावत असल्याने पांढरी माशी आणि चुरडामुरडा वाढत असल्याचे दिसून आले आह़े रविवारी सायंकाळीही नंदुरबार तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत होत़े 

रात्री 9 नंतर नंदुरबार शहरात सुरु झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हा मिरची व्यावसायिकांना बसला़ दुपारी ऊन असल्याने वळणरस्त्यालगत जागोजागी मिरची सुकवण्यासाठी टाकली गेली होती़ परंतू रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर व्यापा:यांची धांदल उडाली़