शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मिरची व कापसाला पुन्हा अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आह़े शनिवारी पहाटे ते रविवार पहाट या दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ तळोदा तालुक्यात शनिवारी पहाटेपासून कमी अधिक तसेच तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ यात मका, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आह़े ब:याच जणांचा मका आणि ज्वारी उघडय़ावर पडून असल्याने सडत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत़ दरम्यान दुपार्पयत तळोदा व शहादा तालुक्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता़ सायंकाळपासून नंदुरबार शहरासह ठिकठिकाणी उशिरार्पयत पावसाने हजेरी लावली होती़ यातून पिकांचे ब:याचअंशी नुकसान झाल्याचे समोर आले आह़े पावसाचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतक:यांना बसत असून नंदुरबार तालुक्यात उशिराने कापूस लागवड केल्याने अद्यापही झाडांवर लगडलेली बोंडं फुटलेली नाहीत़ पावसामुळे बोंड गळून पडणे किंवा काळे पडण्याचे प्रकार घडत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तालुक्यातील मिरची उत्पादकांची स्थितीही पावसाच्या हजेरीने गंभीर झाली आह़े रात्री उशिरार्पयत मध्यम प्रकारच्या सरी कोसळत असल्याने शेतात पाणी साचल्याचे दृश्यही सकाळी पाहवयास मिळाले होत़े मिरची ऐन भरात असताना पाऊस हजेरी लावत असल्याने पांढरी माशी आणि चुरडामुरडा वाढत असल्याचे दिसून आले आह़े रविवारी सायंकाळीही नंदुरबार तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत होत़े 

रात्री 9 नंतर नंदुरबार शहरात सुरु झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हा मिरची व्यावसायिकांना बसला़ दुपारी ऊन असल्याने वळणरस्त्यालगत जागोजागी मिरची सुकवण्यासाठी टाकली गेली होती़ परंतू रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर व्यापा:यांची धांदल उडाली़