शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 1:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील दोन ते तीन वर्षातील वातावरण बदलाचा अभ्यास केला असता फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकºयांनी पक्व झालेली पिके, ज्वारी, हरभरा, गहू इत्यादींची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने योग्यरित्या झाकून ठेवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी केले.