शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व्ही.सी.द्वारे पडताळणीनंतर कर्करोगावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व्हीडीओद्वेरे संवाद साधला जात आहे. आवश्यतेनुसार या रुग्णांना संदर्भ सेवा दिली जात असून तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे.मुख कर्करोगामुळे जागतिक स्तरावर आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये भारतीयांचे प्रमाण ८० टक्के असल्याने या रोगासाठी भारत राजधानीच ठरतो. तसे नंदुरबार जिल्ह्यातही या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कर्करोगाच्या लक्षणांमध्ये सुरवातीला तोंडात पांढरे चट्टे आढळतात. त्याशिवाय लाल चट्टेही आढळून येतात, लाल चट्टा १५ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास रुग्णाचे तोंड न उघडण्याची मोठी समस्या निर्माण होते. नंदुरबार जिल्ह्यात तोंड न उघडणाºया मुख कर्करुग्णांमध्ये केवळ पुरूषच नव्हे तर महिलांचाही समावेश आहे.या आजाराचे प्रामुख्याने तीन टप्पे केले जातात, रुग्णाला वाचविण्यासाठी त्याच्यावर पहिल्या व दुसºया टप्प्यातच उपचार होणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा ओलांडणारा रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होणºया मुख कर्करुग्णांमधील आजाराची प्रथम मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हॉस्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर हास्पिटलच्या तज्ञ डॅक्टरांमार्फत व्हीडीओद्वारे पडताळणी करण्यात येते, त्यानुसार आजाराचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णांना या तिन्ही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. त्यातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हास्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात येत आहे. नुकतेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये तळोदा तालुक्यातील रोझवा, कालीबेल व धडगाव येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.