शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जनतेने भाजपला कौल दिला आहे. शिवाय राष्टÑवादीचे तीन सदस्य देखील भाजपला समर्थन देणारे आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जनतेने भाजपला कौल दिला आहे. शिवाय राष्टÑवादीचे तीन सदस्य देखील भाजपला समर्थन देणारे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता बसेल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच मोठे यश मिळविले आहे. जनतेने २३ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या आहेत. राष्टÑवादीचे तीन सदस्य देखील भाजपच्या समर्थनावरच निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ अधीक होते. परिणामी बहुमताचा २९ चा आकडा गाठण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. परिणामी कुठल्याही परिस्थितीत भाजप जिल्हा परिषदेवरील सत्तेचा दावा सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट ेकेले.जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येवून बहुमताची जुळवाजुळव करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.