शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

केळी व कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:53 IST

जावदा शिवारातील घटना : शेतक:यांमध्ये संताप, माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/म्हसावद : शहादा तालुक्यातील जावदा त.बो. शिवारातील केळीच्या बागेतील 55 ते 60 झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत संबंधित शेतक:याने म्हसावद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याच शेताजवळ एका शेतातील कापसाच्या झाडांचेही नुकसान अज्ञात माथेफिरुंनी केले आहे.याबाबत वृत्त असे की, जावदा  त.बो. येथील शेतकरी लीलाबाई यादव चौधरी यांच्या मालकीच्या सव्रे नं.5/2 या क्षेत्रात सहा एकर केळीची  लागवड केली आहे. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रशांत यादव चौधरी हे आपल्या शेतातून घरी आले. त्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील 55 ते 60 केळी झाडे कापलेली दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. संबंधित शेतक:याचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चौधरी यांनी ताबडतोब म्हसावद पोलीस स्टेशनला अज्ञात माथेफिरूविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.  चौधरी यांच्या शेतालगतच असलेल्या मनोज पदमसिंह गिरासे यांच्या शेतातही 20 ते 25 कापसाची झाडे कापून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या परिसरात काढणीवर आलेल्या पिकांची चोरी, केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान व शेती साहित्याची चोरी या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  वारंवार घडणा:या या घटनांबाबत पोलिसांकडे   वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या अज्ञात माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा घटनांकडे आता जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी गांभीर्याने लक्ष देवून त्वरित या माथेफिरूंचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.