शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केळी व कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:53 IST

जावदा शिवारातील घटना : शेतक:यांमध्ये संताप, माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/म्हसावद : शहादा तालुक्यातील जावदा त.बो. शिवारातील केळीच्या बागेतील 55 ते 60 झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत संबंधित शेतक:याने म्हसावद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याच शेताजवळ एका शेतातील कापसाच्या झाडांचेही नुकसान अज्ञात माथेफिरुंनी केले आहे.याबाबत वृत्त असे की, जावदा  त.बो. येथील शेतकरी लीलाबाई यादव चौधरी यांच्या मालकीच्या सव्रे नं.5/2 या क्षेत्रात सहा एकर केळीची  लागवड केली आहे. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रशांत यादव चौधरी हे आपल्या शेतातून घरी आले. त्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील 55 ते 60 केळी झाडे कापलेली दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. संबंधित शेतक:याचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चौधरी यांनी ताबडतोब म्हसावद पोलीस स्टेशनला अज्ञात माथेफिरूविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.  चौधरी यांच्या शेतालगतच असलेल्या मनोज पदमसिंह गिरासे यांच्या शेतातही 20 ते 25 कापसाची झाडे कापून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या परिसरात काढणीवर आलेल्या पिकांची चोरी, केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान व शेती साहित्याची चोरी या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  वारंवार घडणा:या या घटनांबाबत पोलिसांकडे   वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या अज्ञात माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा घटनांकडे आता जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी गांभीर्याने लक्ष देवून त्वरित या माथेफिरूंचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.