शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By मनोज शेलार | Updated: March 18, 2023 19:43 IST

दरम्यान, शनिवारी दुपारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीट झाली.

नंदुरबार : गेल्या १२ दिवसांत चार वेळा झालेल्या पावसाने आणि दोनवेळच्या गारपिटीने जिल्ह्यातील चार हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात दोन हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते. गेल्या तीन दिवसातील पावसात व गारपिटीत देखील दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

दरम्यान, शनिवारी दुपारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीट झाली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अर्थात ६ मार्च रोजी गारपीट आणि पाऊस झाला होता. त्यानंतर १३ मार्चपासून दररोज तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. १७ मार्च रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १२ दिवसांत जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसान झाले. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी