शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

नंदुरबारातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा होणार कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:47 PM

कजर्माफी योजना : व्याजमाफीचा निर्णयामुळे दिलासा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : कजर्माफीस पात्र ठरलेल्या  शेतक:यांचे जून 2016 ते जुलै 2017 या एक वर्षाचे व्याज देखील माफ झाल्याने जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा कोरा होणार आहे. दरम्यान, कजर्मुक्तीस पात्र असलेले परंतु पूर्वी योजनेत ऑनलाईन अर्ज न केलेल्या शेतक:यांना 31 मार्चची शेवटची मुदत  असून आतार्पयत दीड हजार शेतक:यांनी अर्ज केल्याचे समजते.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कजर्मुक्ती जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल 2009 ते मार्च 2016 र्पयत उचल केलेल्या पीक मध्यममुदत कर्जाची जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम दीड लाखार्पयत कजर्माफीस  पात्र धरण्यात आली आहे. तसेच पीक मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखार्पयतची थकबाकी असलेल्या शेतक:यांसाठी एकवेळ समझोता योजना जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची किमान दीड लाखार्पयत रक्कम पात्र करण्यात आलेली आहे. परंतु या कालावधीतील रक्कमेवर राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांनी व्याजाची अकारणी केली होती. त्यामुळे कजर्माफीस पात्र असूनही अशा शेतक:यांचा सातबारा नील झाल्याचे दिसून येत नव्हते. ही बाब लक्षात घेता शेतक:यांमध्ये ओरड होती. त्यामुळे शासनाने नुकताच अध्यादेश काढून जिल्हा बँका व विकासो संस्थांनी व्याज अकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.22 हजार शेतकरीजिल्ह्यात या निर्णयाचा 22 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना लाभ होणार आहे. यापैकी 80 टक्के शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार होते तर 20 टक्के शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या अद्यापही अनेक खातेदार शेतक:यांना कजर्माफीची प्रतिक्षा कायम आहे. उर्वरित शेतक:यांसाठी..कजर्माफी योजनेत पात्र असतांनाही मुदतीत ऑनलाईन अर्ज न करू शकणा:या शेतक:यांना 31 मार्च ही शेवटची मुदत अर्ज भरण्यासाठी देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतक:यांचा अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतक:यांना त्याची माहितीच नसल्याचे चित्र तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेवटच्या काही दिवसात तरी याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त शेतक:यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रय} करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तांत्रिक अडथळे..महाईसेवा केंद्रात या योजनेअंतर्गत मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असतांनाही अनेक ठिकाणी मात्र शेतक:यांची अडवणूक केली जात आहे. कधी तांत्रिक अडथळे अर्थात इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याचे दाखविले जात आहे. तर कधी संबधीत साईटच ओपन होत नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.