शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बेनाळ परिसरात गव्हाचे पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोहा-सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू ,हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोहा-सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू ,हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोहा शहरातील बेनाळ परिसरातील पीक बहरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

लोहा शहरातील बेनाळ परिसरात यंदा परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. दरम्यान पावसामुळे या भागातील विहिरी ,तलाव ,नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे .पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंचनाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी गहू पेरणीस प्राधान्य दिले.

सध्या मुबलक पाणी व पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक चांगले बहरात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

परतीच्या जोरदार पावसामुळे लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तलावातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाले. या पाण्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गहू ,हरभरा या पिकाची पेरणी केली आहे.परंतु लिंबोटी धरणाच्या एकूण किती पाणी पाळ्या आहेत हे अद्यापही कळाले नाही. यामुळे येत्या चार आठ दिवसात पाणी न सुटल्यास भरलेले बहरलेली पिके वाळून जातात की काय ? असे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.