शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

सेना-भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:38 AM

शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सत्ताकाळात केली दुर्दशा

नांदेड : शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली मतदारसंघातील उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ अ‍ॅड. आंबेडकर यांनी बुधवारी हदगाव आणि किनवट येथे प्रचारसभा घेतल्या. हदगाव येथील सभेला मंचावर अण्णाराव पाटील, प्रा. हेमंतराज उईके, उमेदवार मोहन राठोड, जिल्हाध्यक्ष बालाजी खराडे, इश्त्याक अहमद, प्रशांत इंगोले, तालुकाध्यक्ष राम नरवाडे, सुनील सोनाळे आदींची तर किनवट येथील सभेला प्रा. दिलीप मडावी, प्रा. श्याम मुडे, नवशाद खान, शेख मजहर, डॉ. वाठोरे, जे. टी. पाटील, जयवंत कांबळे आदींची उपस्थिती होती.वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ बांधली आहे. याला सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत निवडणुकीत सर्वांनी एकजूट दाखविल्यास महाराष्टÑात चमत्कारिक निकाल लागलेले दिसतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर