शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

सेना-भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:39 IST

शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सत्ताकाळात केली दुर्दशा

नांदेड : शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली मतदारसंघातील उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ अ‍ॅड. आंबेडकर यांनी बुधवारी हदगाव आणि किनवट येथे प्रचारसभा घेतल्या. हदगाव येथील सभेला मंचावर अण्णाराव पाटील, प्रा. हेमंतराज उईके, उमेदवार मोहन राठोड, जिल्हाध्यक्ष बालाजी खराडे, इश्त्याक अहमद, प्रशांत इंगोले, तालुकाध्यक्ष राम नरवाडे, सुनील सोनाळे आदींची तर किनवट येथील सभेला प्रा. दिलीप मडावी, प्रा. श्याम मुडे, नवशाद खान, शेख मजहर, डॉ. वाठोरे, जे. टी. पाटील, जयवंत कांबळे आदींची उपस्थिती होती.वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ बांधली आहे. याला सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत निवडणुकीत सर्वांनी एकजूट दाखविल्यास महाराष्टÑात चमत्कारिक निकाल लागलेले दिसतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर