शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

आम्ही बैठकीत असताना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते : शरद पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST

नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

नांदेड : पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे, अशा संकटात आम्ही एकीची दर्शन घडवितो असा लौकिक आहे. परंतु, गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण हजर असतांना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेत केली. 

शंकरराव मी गृहमंत्री होतो, देशाची ताकद काय आहे याची आम्हाला माहिती आहे. शास्त्री, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, ही धमक त्यांच्यात होती. निवडणूक आल्या जातील परंतु देशात सध्या चिंतेची परिस्थिती आहे.दररोज जवान शहीद होत आहेत, दरवर्षी हल्ले वाढत आहेत, असे असताना सरकार केवळ '56 इंच' छातीच्या गोष्टी करते असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांना नियमात अडकवले आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ नियम अन निकषांच्या कचाट्यात अडकवले गेले. देश जगात गहू, कापूस, साखर निर्यात करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आणला, बळीराजाने त्यासाठी घाम गळाला, बळीराजा उध्वस्त झाला तर देश उध्वस्त होईल असेही ते म्हणाले 

राफेलचे भूत सरकारला गाडणार लबाडच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही. संरक्षण खात्याच्या काम आम्ही ही पाहिले आहे. एका विमानाची किंमत 500 कोटी हुन 1600 कोटींवर नेली, बाकीचे पैसे गेले कुठे, हे राफेलचे भूत सरकारला गडल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधानBJPभाजपा