शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:07 IST

देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

ठळक मुद्देअमिता चव्हाण यांची सरकारवर टीका

नांदेड : देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकरी, व्यापारी व सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे काम मोदी व फडणवीस सरकारने केले. त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन भोकरच्या आ. अमिताताई चव्हाण यांनी केले.बिलोली तालुक्यातील लोहगाव व आरळी या जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ कमिटी कार्यकर्ता शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर, जि.प.सदस्य संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, गंगाधर सोंडारे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, केदार पाटील सोळुंके, प्रा.डॉ.कविता सोनकांबळे उपस्थित होते़ यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बुथ कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे पाळेमुळे अधिक मजबूत करण्याचे काम होत आहे. प्रत्येक बुथ कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जास्तीचे मतदान करून घेणे गरजेचे आहे. मोदी व फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकºयांना बँकेत खाते काढण्यासाठी ३ हजार रुपए भरावे लागले. या खात्यावर १५ लाख रुपये येतील या भावनेने लाखो लोकांनी बँकेत खाते काढले खरे, परंतु खात्यावर पैसे तर जमा झालेच नाहीत, परंतु जे पैसे भरलेत तेही आता काढता येत नाहीत. शेतीमालाचे भाव कमी केले. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. शेतकºयांच्या मालाची सरकार खरेदी करीत नाही. या शासनाने शेतकºयांना बँकेच्या व आॅनलाईन अर्ज भरून घेणाºया केंद्राच्या लाईनमध्ये उभे केले. या भागात काँग्रेस आमदार नसल्यामुळे जनतेची कामे झाली नाहीत.

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण