शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उमरी तालुक्यात विषबाधेने एकाचा मृत्यू; सहा अस्वस्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:07 IST

अधिक उपचारासाठी चार जणांना नांदेडला हलविण्यात आले आहे. 

उमरी ( नांदेड) : तालुक्यातील कळगाव येथील एकाच कुटुंबातील सात जणांना गुरुवारी जेवणातून विषबाधा झाली. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून इतर सहा जणांची प्रकृती अस्वस्थ आहे. अधिक उपचारासाठी चार जणांना नांदेडला हलविण्यात आले आहे. 

कळगाव येथे गुरुवारी सकाळी कदम कुटुंबाने जेवण केले. यानंतर कुटुंबातील सर्वांनाच चक्कर, मळमळ होणे सुरू झाले. काही वेळातच उलट्या व जुलाब होऊ लागल्याने सर्वांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान कोंडीबा गंगाराम कदम यांचा मृत्यू झाला. तर पदमीनबाई मारुती कदम ( ५५)  , आनंदा कोंडीबा कदम ( ३५) , कल्पना आनंदा कदम ( २८), श्लोक आनंदा कदम (४ ),  संभाजी सोपान शिंदे ( ५५), भागनबाई कदम ( ६५) यांच्यावर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल