शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

एकादशी निमित्त भगर खाली, विषबाधा झाल्याने ७० भाविकांवर हदगावमध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:20 IST

मध्यरात्रीपासून अचानक भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली.

हदगाव: तालुक्यातील आठ ते दहा गावातील भाविकांना एकादशी ऊपवास असल्याने त्याने गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर खाल्याने ६०ते७० भाविकांना विषबाधा झाली असुन हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदिप स्वामी यांनी सांगितले.

कामारी, हडसणी, वाळकी, वाटेगाव, हरडप, गुरफळी आदी गावातील भाविकांनी महाशिवरात्री पूर्वी येणाऱ्या एकादशीचा उपवास धरलेला होता. फराळ म्हणून गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर भाविकांनी खाली. त्यानंतर मध्यरात्रीपासून या भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली. लागलीच सर्वांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळपर्यंत रुग्णांचा आकडा ७० वर गेला आहे. ठिकठिकाणावरुन रुग्ण दवाखान्यात दाखल होतच आहेत. सध्या सर्व रुग्णांची तब्बेत स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Nandedनांदेडfood poisoningअन्नातून विषबाधा