शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयाकडून परमिट मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:20 IST

तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देहिमायतनगर तालुक्याचे चित्र महामंडळाचे बियाणे महिनाभरापासून दाखल, संबंधितांच्या दुर्लक्षाने

कोंडबा कवडे।

हिमायतनगर : तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.सबीसीडीचे परमीट महामंडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.गतवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी बोगस बियाणे पडल्याने मोठे नुकसान झाले होते. पाऊसही कमी पडल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. यावेळी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असून, पाऊस पडला की, पेरणीच्या कामाला लागण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.शेतकऱ्यांना सबसीडीचा लाभ मिळण्यासाठी महामंडळाच्या वतीने कृषी कार्यालयात परमीट बुक पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात जबाबदार कुणीही बोलण्यास तयार नाही. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वरिष्ठांनीच आता या कामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़महांडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत.महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत. परमीट नसल्याचे सांगून काही दुकानदार बियाणांची चढ्या दराने विक्री करीत असल्याचा आरोप आहे.हिमायतनगरातील काही व्यापाऱ्यांनी गोदामत बोगस खताचा भरणा केल्याच्या अफवेनेही काही दिवसापूर्वी जोर धरला होता. मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार’ या युक्तीप्रमाणे पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे कृषी केंद्रातील खते, बी-बियाणे, औषधांचे सॅपल तपासण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती