शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उर्ध्व पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात प्रकल्प नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:12 IST

अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षांत हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरते. उर्ध्व पैनगंगेची अशी अवस्था टाळण्यासाठी त्याच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मूळ मंजुरीनुसार इसापूर व सापळी या ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारला असून, इसापूर धरणापासून निघणारा डावा कालवा ८४ कि.मी.चा, तर उजवा कालवा १७७ कि.मी. लांबीचा आहे. त्यासोबतच सापळी धरणाचा ६ कि.मी.चा पूरक कालवा निर्माण केला आहे. १९६८ मध्ये मान्यता दिलेल्या मूळ आराखड्यात ११९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा अपेक्षित होता. मात्र, धरणाच्या वरील बाजूचा पाणी वापर वाढल्यामुळे १०८४ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या वर पाणी साठवत गेले, तर इसापूर आणि सापळी धरणामुळे निर्माण होणारे सिंचन क्षेत्र ६,४०,००० हेक्टरपर्यंत कमी होईल़ त्यामुळे हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्याचा सिंचन अनुशेष वाढेल. धरणावर आधारित शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण