शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 25, 2023 15:02 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे.

नांदेड : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचे संकट अजूनही सुरुच आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी चार तालुक्यांमध्ये गारपीटीने बचावलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटला होता. नांदेड शहरासह लोहा, कंधार, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर, कंधार या तालुक्यांमध्य जोरदार पाऊस झाला आहे. 

तर हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर आणि कंधार या तालुक्यात गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ग्रामीण भागात अतोनात नुकसान झाले. माहूर तालुक्यातील कुपटी व परिसरात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. नायगाव तालुक्यातील गडगा, शंकरनगर, वाई बाजार या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यातच गारपीट झाली होती. या गारपीटीतून बचावलेली उन्हाळी पिके नेस्तनाबूत झाली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेतीNandedनांदेड