शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 25, 2023 15:02 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे.

नांदेड : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचे संकट अजूनही सुरुच आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी चार तालुक्यांमध्ये गारपीटीने बचावलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटला होता. नांदेड शहरासह लोहा, कंधार, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर, कंधार या तालुक्यांमध्य जोरदार पाऊस झाला आहे. 

तर हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर आणि कंधार या तालुक्यात गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ग्रामीण भागात अतोनात नुकसान झाले. माहूर तालुक्यातील कुपटी व परिसरात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. नायगाव तालुक्यातील गडगा, शंकरनगर, वाई बाजार या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यातच गारपीट झाली होती. या गारपीटीतून बचावलेली उन्हाळी पिके नेस्तनाबूत झाली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेतीNandedनांदेड