शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:54 AM

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन लीस्टमध्ये नाव येण्याची शेतकयांना प्रतीक्षा

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकºयांची कर्जमाफी केली़ परंतु, या निर्णयाला पाच महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला हे कोणालाही सांगता येत नाही़ आजपर्यंत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त आकडेवारीवरून पंधरा तालुक्यांतील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत़ ही यादी कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्टमध्ये आहे़ तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची कर्जमाफी त्रुटी आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकली आहे़ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफी लाभार्थीसंख्या पुढीलप्रमाणे- नांदेड तालुक्यातील ६५ गावांतील १७८२, कंधार ११९ गावांतील १३६०, लोहा तालुक्यातील ९६ गांवातील १३८५, मुखेड १२७ गावांतील ५९४६, देगलूर-९१ गावांतील ७२४, बिलोली- ७५ गावांतील १ हजार ८६ शेतकरी, नायगाव तालुक्यात ८१ गावांतील १ हजार ९५, हदगाव तालुक्यातील ११५ गावांतील ३ हजार ५६२, अर्धापूर तालुक्यात ४० गावांतील ८९३, मुदखेड - ५३ गावांचे ३९९, भोकर ७२ गावांतील १०६५, उमरी- ६० गावांतील ५९, किनवट - १३३ गावांतील ८४९, माहूर ६४ गावांतील ८९९ तर हिमायतनगर तालुक्यातील ५६ गावांतील २ हजार ७५ असे एकूण २३ हजार १७९ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले तर धर्माबाद तालुक्याची माहिती उपलब्ध झाली नाही़चार बँकांचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूरस्टेट बँक आॅफ इंडियाच्या ४ हजार ६७२ शेतकरी खातेदारांचे ३३ कोटी ३० लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४ हजार २८२ खातेदारांचे २७ कोटी ७४ लाख, आंध्र बँकेच्या ४ खातेदारांचे ७ लाख तर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या १२ खातेदारांचे १३ लाख असे एकूण ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर झाल्याचे लीड बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांनी सांगितले़ यात बहुतांश शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे़ उर्वरित शेतकºयांचीदेखील लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले़४सरसकट कर्जमाफी निर्णयानंतर शासनाने आठ ते नऊ जीआर काढले़ यातून शासनाला कमीत कमी शेतकºयांना लाभ द्यायचा हे स्पष्ट होते़ नवीन कर्ज बंद पडले, त्यामुळे पेरणी, उत्पन्न घटणार, यातून आर्थिक कोंडी होवून पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार आहे़ कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यास जेवढा विलंब लागेल, तेवढा परिणाम सरकारला भोगावा लागेल़ - शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी नेते़