शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:56 IST

तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़

ठळक मुद्दे१ कोटी ६२ लाखांची योजना, सप्टेंबरअखेर होणार पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़दुष्काळजन्य परिस्थितीत येथे टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती़ गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत होता़ गावाची कायम टंचाई दूर करण्यासाठी गाव पातळीवर पाणीपुरवठा समिती करण्यात आली़ गावकऱ्यांनी नागनाथ पाटील नागराळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केली़ सन २०१५ च्या काळात तत्कालीन सरपंच सविता पाटील यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सर्व अंदाजपत्रक तयार होऊन गोदावरी पात्रातून पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण झाले़सात किलोमीटर मुख्य पाईपलाईनसावळी गावासाठी गुजरी स्थित गोदावरी नदी पात्रातून सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन टाकण्यात येत आहे़ गावात एक लाख ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले़ गोदा पात्रात भूमिगत विहीर खोदण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे़ १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून गावात लहान पाईपलाईन करण्यात येणार आहे़ सध्या शेतीची कामे नसल्यामुळे मुख्य मोठी पाईपलाईनचे काम गुजरी ते सावळी करण्यात येत आहे़ इलेक्ट्रिक मोटार, पंप हाऊस, वॉचमन, विद्युत रोहित्र आदींचे या योजनेत प्रावधान आहे़ जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखखाली काम जोरात सुरू आहेग़्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच सुनीता आरसे यांच्या काळात केंद्राकडून प्रशासकीय मान्यता मिळाली व अनुदान मंजूर झाले़ गाव पातळीवरची मूलभूत पाणीपुरवठा समस्या असल्याने गावकºयांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून योजनेसाठी प्रयत्न चालवले़ केंद्र सरकारकडून प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ होय़केंद्राच्या प्रभावी योजनेमुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल -नागनाथ पाटील सावळीकर, सरपंच, सावळी़सावळी ग्रा.पं.नेपाणीपुरवठा समिती स्थापन करून ही मुलभूत समस्या दूर केली- आबाराव संगनोड, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती, सावळी़योजनेसाठी सतत पाठपुरावा केला़ योजनेची व्याप्ती मोठी असल्याने गावात पाणी समस्या राहणार नाही -गंगाधर आरसे, माजी सरपंचकामाची प्रगती पाहता दिवाळीपूर्वी गावकºयांना पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे़ केंद्राकडे राज्य शासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कामी आले - शेख जानेमियाँ, माजी उपसरपंच, सावळी़

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईfundsनिधी