शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुक्यात ९६ गावांना गारपिटीचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:21 IST

तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवाºयासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवा-यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला. गारपीटग्रस्त गावांची नावे अशी-दहेली, धावजीनाईक तांडा, निराळा, निराळा तांडा, दुंड्रा, सारखणी, जुनोनी (बे), खंबाळा, बोथ, परसरामना तांडा, हातोळा (बे), पार्डी (सी), सक्रूनाईक तांडा, उमरी (बा), टिटवी, चिंचखेड, गौरी, धानोरा (सी), रामपूर, पाथरी, चापलाना तांडा, टेंभी तांडा, मांडवी, नागापूर, सिरपूर, कोठारी (सी), डोंगरगाव, जरुर, कनकी, मिनकी, पिंपळगा (भि), पळशी, पाटोदा (बु), भिलगाव, जवरला, रायपूर तांडा, दगडवझरा (बे), उनकदेव, पिंपळशेंडा, लिंगी, रामजीना तांडा, वझरा (बु), गोकुंदा, मारेगाव (खा), घोटी, कमठाला, खेर्डा, मलकापूर, गणेशपूर, लोणी, बोधडी (बु), कारला, बोधडी (खु), चिखली (बु), चिखली (खु), हुडी (बे), बुधवारपेठ, बेंदी, आमडी, दाभाडी, दरसांगवी (चि), प्रधानसांगवी (चि), बेंदी तांडा, आंदबोरी (चि), दहेगाव, मलकवाडी, पोतरेड्डी, पाडी (खु), पार्डी (बे), येंदा, पेंदा, कोठारी (चि), शनिवारपेठ, भुलजा, मदनापूर, सिंगारवाडी, पिंपरफोडी, सुंगागुडा, पाटोदा (खु), सिंदगी, इंजेगाव, देवला तांडा, सालाईगुडा, कोसमेट, कोल्हारी, भिसी, हुडी, मुळझरा, परोटी, वाळकी (बु), रोडानाईक तांडा, परोटी तांडा, बुरकुलवाडी, इरेगाव, पांगरी या ९६ गावांचा समावेश आहे.गहू (एकूण क्षेत्र- १६१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१११५ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी ६९ टक्के), रबी ज्वारी (एकूण क्षेत्र- ९६४ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-६६० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६८ टक्के), मका (एकूण क्षेत्र- ३३१ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२०७ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६२ टक्के), हरभरा (एकूण क्षेत्र-३०८६ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१६३४ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५२ टक्के), टरबूज (एकूण क्षेत्र-२५ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२६ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-९६ टक्के), केळी (एकूण क्षेत्र-१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-१०० टक्के), भाजीपाला (एकूण क्षेत्र-२०८ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१२२ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५८ टक्के).पंचनाम्याचा अहवाल दोन दिवसांत द्याकंधार : तालुक्यात अनेक गावांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अन् फळपिकांचे मोठे नुकसान झाले़ अशा नुकसान झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे ग्रामस्तरीय समितीने करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. पत्रानुसार अ,ब,क,ड अशा प्रपत्रात अहवाल द्यायचा आहे. त्यात ३३ ते ५० टक्के, ५० टक्क्यांपेक्षा जास्त अशा भागात अहवाल द्यायचा असून, तो दोन दिवसांत देण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.गारपीटग्रस्त भागाची पाहणीफुलवळ/माळाकोळी : फुलवळ, माळाकोळी परिसरातील गारपीटग्रस्त गावांना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देवून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रबोधन मुळे, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, कृषी अधिकारी गायकवाड, विश्वांभर मंगनाळे, मंडळ अधिकारी शिवदास पटणे, कृषी पर्यवेक्षक किर्तीवाड, तलाठी कविता इंगळे, कृषी सहाय्यक कल्पना जाधव, प्रा. किशनराव डफडे, बालाजी तोटवाड, सरपंच रमेश मोरे, विश्वांभर बसवंते, ग्रामसेवक प्रकाश जाधव, गोविंद मोरे, सुधाकर मोरे उपस्थित होते. पानशेवडी येथील शेतकरी रमेश संभाजी मोरे, नामदेव माधव मोरे, कौशाबाई पांडुरंग मोरे, व्यंकट प्रभाकर मोरे, तुकाराम मोरे, पद्मिनबाई बाबाराव मोरे यांच्यासह ६५ ते ७० शेतकºयांचे नुकसान झाले.माळाकोळी परिसरातील माळेगाव, डोंगरगाव, चोंडी, मजरेसांगवी, घोटका, आष्टूर, रिसनगाव, लव्हराळ, रामतीर्थ, नगारवाडी आदी गावांना आ. चिखलीकरांनी भेटी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, पं.स.सदस्य बालाजी राठोड, पं. स.सदस्य जनार्धन तिडके, माळेगावचे सरपंच गोविंदराव राठोड, आंबादास जहागीरदार, परमेश्वर मुरकुटे, माजी सरपंच केरबा धुळगुंडे उपस्थित होते.