शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

गुरु रविदासांचा संघर्ष विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता - पद्‌माकर बाबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:17 IST

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य ...

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य व विज्ञानवाद सांगितला. जात अथवा वर्णव्यवस्था ही निसर्गनिर्मित नसून, मानवनिर्मित आहे, तिचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी मानवनिर्मित जातीव्यवस्था व जातीव्यवस्थेला बळ देणाऱ्या मानवा-मानवात उच्च-निचतेचा विचार निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांना नाकारून जातीअंताची लढाई लढली. मुळात गुरू रविदासांचा संघर्ष हा विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता, असे मत इंजि. पद्‌माकर बाबरे यांनी व्यक्त केले.

कांशी-माया प्रबोधन मंच, नांदेडच्यावतीने आयोजित गुरू रविदास यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीएफचे अध्यक्ष मनोजकुमार वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेम पाटील बोकारे, गजानन पाटनूरकर, संगम वाघमारे टेलर उपस्थित होते.

बाबरे म्हणाले की, आज देशात गुरू रविदासांच्या विचारांची खरी गरज आहे. रविदास कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्त्वाचे नाही, ते महामानव होते त्यांची जयंती प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी साजरी करून एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुरू रविदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी बहुजन समाजाला एकत्र करून कांशीरामजी जयंतीपासून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मनोजकुमार वाघमारे यांनी गुरू रविदासांचे कार्य सविस्तर सांगून त्यांच्या जीवनकार्याचा इतिहास पाच केडर कॅम्प घेऊन राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवराज कांबळे, उमाजीअण्णा रेड्डी यांनी विचार मांडले.

प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन शेख जावेद यांनी केले तर शिवाजी सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिगंबर वाघमारे, गंगाधर सर्जे, करण बनसोडे, बालाजी टोम्पे, कृष्णा टोम्पे, चांदोजी हराळे, उत्तम टोम्पे आदींनी परिश्रम घेतले.