शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडोर; अवयव दानांतून मिळणार तिघांना जिवदान तर दोघांना दृष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:24 IST

नांदेडमधुन आज सकाळी ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणे शक्य झाले आहे. 

नांदेड : नांदेडमधुन आज सकाळी ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणे शक्य झाले आहे. 

परभणी येथील उज्वला मुंदडा (४९ ) व त्यांचा मुलगा विशाल यांचा दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. यात उज्वला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. इतर अवयव चांगल्या स्थितीत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर आज पहाटे मुंबई येथील डॉक्टरांची एक टीम शहरातील एका खाजगी रुग्णालयात पोहोचली. उज्वला यांचे ह्र्दय मुंबई येथे ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून विमानतळावर नेण्यात आले. यावेळी शहर ४ मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते. यासोबतच त्यांच्या दोन्ही किडन्या औरंगाबाद येथे नेण्यात आल्या. तर त्यांचे डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दान करण्यात आले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानNandedनांदेडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू