शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडोर; अवयव दानांतून मिळणार तिघांना जिवदान तर दोघांना दृष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:24 IST

नांदेडमधुन आज सकाळी ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणे शक्य झाले आहे. 

नांदेड : नांदेडमधुन आज सकाळी ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणे शक्य झाले आहे. 

परभणी येथील उज्वला मुंदडा (४९ ) व त्यांचा मुलगा विशाल यांचा दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. यात उज्वला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. इतर अवयव चांगल्या स्थितीत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर आज पहाटे मुंबई येथील डॉक्टरांची एक टीम शहरातील एका खाजगी रुग्णालयात पोहोचली. उज्वला यांचे ह्र्दय मुंबई येथे ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून विमानतळावर नेण्यात आले. यावेळी शहर ४ मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते. यासोबतच त्यांच्या दोन्ही किडन्या औरंगाबाद येथे नेण्यात आल्या. तर त्यांचे डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दान करण्यात आले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानNandedनांदेडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू