शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:30 IST

दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार

नांदेड : दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार या चिंतेत असलेल्या चांदबा सूर्यभान ढवळे  (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना १ फेब्रुवारी रोजी  शहरातील ओंकारेश्वरनगर येथे घडली़ 

ढवळे यांना तीन मुली आहेत़ यातील दोन मुलींचे लग्न त्यांनी उसनवारी करून केले होते़ या मुलींच्या लग्नात घेतलेले कर्जच अजून फिटले नव्हते़ त्यात तिसरी मुलगीही लग्नाला आली होती़ त्यामुळे पैसे नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते़ त्यातच घराजवळ असलेल्या एका बांधकामाच्या शेडमध्ये १ फेब्रुवारी रोजी त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ याप्रकरणी मुलगा सूर्यकांत चांदबा ढवळे यांच्या माहितीवरून भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़ या प्रकरणाचा तपास पोहेकॉ़ एस़डी़ शिरसाटे हे करीत आहेत़  

टॅग्स :Suicideआत्महत्याFamilyपरिवारmarriageलग्न