शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:29 IST

भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़

नांदेड : भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड शहरातील महावीर कॉलनी, विसावानगर, गोकुळनगर या भागात आ़अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या़ यावेळी रंजना सावंत, मोहिनी येवनकर, प्रीती सोनाळे, कविता गड्डम, अर्चना वरे, पुष्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़बैठकीत मार्गदर्शन करताना आ़चव्हाण म्हणाल्या, अशोकराव चव्हाण यांना नांदेडचा इतिहास व भूगोल माहिती आहे़ नांदेडचा विकास हाच ध्यास घेवून ते कार्यरत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या धोरणामुळेच नांदेडला आज मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळेच या भागाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़यावेळी रंजना सावंत म्हणाल्या, जालना, परभणी, लातूर आदी जिल्ह्यात पाणी विकत घ्यावे लागत आहे़ नांदेडमध्ये मात्र चव्हाणांमुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे़ व्यापार ठप्प झाले आहेत़ काँग्रेस सत्तेवर आली तर पुन्हा सामान्यांचा विकास साधला जाईल.यावेळी नेहा कासलीवाल, पारस कासलीवाल, कविता गड्डम, प्रा़सिद्दीकी, सुजाता बाहेती यांचीही भाषणे झाली़ या बैठकीस विजय येवनकर, संतोष मानधने, अमित वाघ, नागनाथ गड्डम, परिष कासलीवाल, अनिल कासलीवाल, प्रा़एस़ टी़ सिद्दीकी, बेबीताई कलेवार, कमलाबाई मुदीराज, कोमल जाजू, पद्माताई शर्मा आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा