शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:29 IST

भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़

नांदेड : भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड शहरातील महावीर कॉलनी, विसावानगर, गोकुळनगर या भागात आ़अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या़ यावेळी रंजना सावंत, मोहिनी येवनकर, प्रीती सोनाळे, कविता गड्डम, अर्चना वरे, पुष्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़बैठकीत मार्गदर्शन करताना आ़चव्हाण म्हणाल्या, अशोकराव चव्हाण यांना नांदेडचा इतिहास व भूगोल माहिती आहे़ नांदेडचा विकास हाच ध्यास घेवून ते कार्यरत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या धोरणामुळेच नांदेडला आज मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळेच या भागाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़यावेळी रंजना सावंत म्हणाल्या, जालना, परभणी, लातूर आदी जिल्ह्यात पाणी विकत घ्यावे लागत आहे़ नांदेडमध्ये मात्र चव्हाणांमुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे़ व्यापार ठप्प झाले आहेत़ काँग्रेस सत्तेवर आली तर पुन्हा सामान्यांचा विकास साधला जाईल.यावेळी नेहा कासलीवाल, पारस कासलीवाल, कविता गड्डम, प्रा़सिद्दीकी, सुजाता बाहेती यांचीही भाषणे झाली़ या बैठकीस विजय येवनकर, संतोष मानधने, अमित वाघ, नागनाथ गड्डम, परिष कासलीवाल, अनिल कासलीवाल, प्रा़एस़ टी़ सिद्दीकी, बेबीताई कलेवार, कमलाबाई मुदीराज, कोमल जाजू, पद्माताई शर्मा आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा