शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

सततची नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:16 IST

सकाळी मुले शेती कामासाठी गेले असता वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन केले

बहादरपुरा (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे जांभुळवाडी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना १८ जुलै रोजी सकाळी ४ ते ६ च्या दरम्यान घडली़ 

जांभुळवाडी येथील शेतकरी बळीराम भीमराव मुसळे (वय ५५) यांच्या नावे १ हेक्टर ५३ आर जमीन आहे व  त्या जमिनीवर बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मयत शेतकरी बळीराम मुसळे  यांच्या मुलाने दिली. ते स्वत: शेती कसत होते़ परंतु  सतत निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी व बँकेच्या कर्जाचा डोंगर याला कंटाळून स्वत:च्या शेतात १८ जुलै रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले. 

सकाळी मुले शेती कामासाठी गेले असता वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन केले असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. उपचारासाठी कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात हालवण्यात आले़ परंतु  तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदरील घटनेची फिर्याद मयताचा मुलगा रामचंद्र बळीराम मुसळे यांनी दिल्यावरून कंधार पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी जांभुळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. तपास कंधार पोलिस स्टेशनचे पो. ना. पी.व्ही. टाकरस, हेड कॉ. आर.यु. गणाचार्य, पो.कॉ. एन.टी.विषारी वानरे हे करत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड