शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सततची नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:16 IST

सकाळी मुले शेती कामासाठी गेले असता वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन केले

बहादरपुरा (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे जांभुळवाडी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना १८ जुलै रोजी सकाळी ४ ते ६ च्या दरम्यान घडली़ 

जांभुळवाडी येथील शेतकरी बळीराम भीमराव मुसळे (वय ५५) यांच्या नावे १ हेक्टर ५३ आर जमीन आहे व  त्या जमिनीवर बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मयत शेतकरी बळीराम मुसळे  यांच्या मुलाने दिली. ते स्वत: शेती कसत होते़ परंतु  सतत निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी व बँकेच्या कर्जाचा डोंगर याला कंटाळून स्वत:च्या शेतात १८ जुलै रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले. 

सकाळी मुले शेती कामासाठी गेले असता वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन केले असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. उपचारासाठी कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात हालवण्यात आले़ परंतु  तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदरील घटनेची फिर्याद मयताचा मुलगा रामचंद्र बळीराम मुसळे यांनी दिल्यावरून कंधार पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी जांभुळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. तपास कंधार पोलिस स्टेशनचे पो. ना. पी.व्ही. टाकरस, हेड कॉ. आर.यु. गणाचार्य, पो.कॉ. एन.टी.विषारी वानरे हे करत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड