शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:35 IST

नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़

ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढले मतदान १ लाख ५ हजार ८२० मतांची वाढ अनेकांची नावे होती गहाळअनेक कुटुंबांतील नावांमध्ये होत्या त्रुटी

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ वाढलेला हा टक्का कुणासाठी फायद्याचा अन् कुणासाठी घातक ठरतो यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाचर्वण सुरु आहे़नांदेड लोकसभेसाठी यावेळी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण हे रिंगणात होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची करीत चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरविले़ तर वंचित बहुजन आघाडीने यशपाल भिंगे यांना उभे केले़ सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपातच लढत होईल असे चित्र होते़ परंतु नांदेडात तिरंगी लढत रंगली होती़ त्यात मतदानाचा टक्का वाढला़ यंदा नांदेड लोकसभा मतदारसंघात एक लाखांवर नवमतदार होते़ त्यामुळे या नवमतदारांचा कौल कुणाकडे जातो यावरही विजयाचे बरेच गणित अवलंबून आहे़भोकर तालुक्यात सर्वाधिक ७०़६१ एवढी विक्रमी मतदान झाले आहे़ तर सर्वात कमी मतदान मुखेडमध्ये झाले आहे़ जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारही गोंधळात पडले आहेत़ वाढलेला हा टक्का नेमका कुणाकडे यावर राजकीय चर्चांचा फड रंगत आहे़ सट्टेबाजारातही या वाढीव टक्केवारीचाच विषय रंगत आहे़सोशल मीडियावर सुरु असलेले पक्षांच्या कार्यकर्त्यांचे युद्ध मतदानानंतरही सुरुच आहे़ आपलाच नेता निवडून येणार अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत़ तर अनेकांनी विजयाचे गणित मांडून ते व्हायरल केले आहे़नांदेड लोकसभेसाठी यंदा तिरंगी सामना रंगला आहे़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे हे रिंगणात आहेत़ त्यामुळे नांदेडात होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे़ ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची झाली आहे़ तर वंचितचा हा पहिलाच प्रयत्न आहे़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदानcongressकाँग्रेसBJPभाजपा